Editor https://iyemarathichiyenagari.com/
झाडीबोली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने…. “झाडीप्रदेशातील बोली आणि साहित्याचे वेगळेपण” या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील विषयावरील माझे आकलन मांडताना माझ्या नजरेसमोर, मी 1968-69 दरम्यान वाचलेल्या आनंद यादव यांच्या "गोतावळा" या कादंबरीत…
झाडीबोली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने…. “झाडीप्रदेशातील बोली आणि साहित्याचे वेगळेपण” या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील विषयावरील माझे आकलन मांडताना माझ्या नजरेसमोर, मी 1968-69 दरम्यान वाचलेल्या आनंद यादव यांच्या "गोतावळा" या कादंबरीत…
आतापर्यंत महापालिका निवडणुकीत एका प्रभागातून एकच नगरसेवक निवडून येत असे परंतु महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ( मुंबई महापालिका वगळता) यंदा एक महत्त्वाचा बदल लागू करण्यात आला आहे. तो म्हणजे एका वार्डातून आता एका पेक्षा अधिक म्हणजे चार किंवा पाच नगरसेवक…
आतापर्यंत महापालिका निवडणुकीत एका प्रभागातून एकच नगरसेवक निवडून येत असे परंतु महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ( मुंबई महापालिका वगळता) यंदा एक महत्त्वाचा बदल लागू करण्यात आला आहे. तो म्हणजे एका वार्डातून आता एका पेक्षा अधिक म्हणजे चार किंवा पाच नगरसेवक…
"शोध स्त्रीवादी संकल्पनेचा" पुस्तकाचे प्रकाशन पुणे - डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या "शोध स्त्रीवादी संकल्पनेचा" या शोध ग्रंथाचे प्रकाशन वाचक दिनाच्या निमित्ताने पुण्यामध्ये करण्यात आले. प्रकाशनप्रसंगी बोलताना डॉ. इंगोल्या म्हणाल्या, स्त्री चळवळीला आज…
"शोध स्त्रीवादी संकल्पनेचा" पुस्तकाचे प्रकाशन पुणे - डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या "शोध स्त्रीवादी संकल्पनेचा" या शोध ग्रंथाचे प्रकाशन वाचक दिनाच्या निमित्ताने पुण्यामध्ये करण्यात आले. प्रकाशनप्रसंगी बोलताना डॉ. इंगोल्या म्हणाल्या, स्त्री चळवळीला आज…
आज ख्रिसमस आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात आज नाताळ साजरा केला जात आहे. चर्चच्या घंटानादात, मेणबत्त्यांच्या उजेडात, गाण्यांच्या सुरांत आणि माणसामाणसांना जोडणाऱ्या आलिंगनात हा दिवस केवळ एक धार्मिक उत्सव म्हणून मर्यादित राहत नाही, तर तो माणुसकीचा, करुणेचा आणि…
आज ख्रिसमस आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात आज नाताळ साजरा केला जात आहे. चर्चच्या घंटानादात, मेणबत्त्यांच्या उजेडात, गाण्यांच्या सुरांत आणि माणसामाणसांना जोडणाऱ्या आलिंगनात हा दिवस केवळ एक धार्मिक उत्सव म्हणून मर्यादित राहत नाही, तर तो माणुसकीचा, करुणेचा आणि…
हे सर्व घडत असताना आपल्या आमदार, खासदारांना आणि मंत्र्यांना हे माहीत असते कारण हे काय आभाळातून पडलेले नाहीत हे देखील शेतकरी वर्गातून आलेले आहेत. त्यांची देखील शेती आहे तरी देखील राजकीय शक्तीचा वापर करून शेतकऱ्यांना दिलासा देणारी व्यवस्था तयार करण्यामध्ये यांना रस…
हे सर्व घडत असताना आपल्या आमदार, खासदारांना आणि मंत्र्यांना हे माहीत असते कारण हे काय आभाळातून पडलेले नाहीत हे देखील शेतकरी वर्गातून आलेले आहेत. त्यांची देखील शेती आहे तरी देखील राजकीय शक्तीचा वापर करून शेतकऱ्यांना दिलासा देणारी व्यवस्था तयार करण्यामध्ये यांना रस…
ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही हे भाजपने बजावले आहे. मुंबईचा महापौर हा मराठीच होईल व ठाकरे बंधुंचा असेल असे राज ठाकरे व संजय राऊत यांनी निक्षून सांगितले पण भाजपने मात्र मुंबईचा महापौर मराठीच होईल व महायुतीचा होईल असा पलटवार…
ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही हे भाजपने बजावले आहे. मुंबईचा महापौर हा मराठीच होईल व ठाकरे बंधुंचा असेल असे राज ठाकरे व संजय राऊत यांनी निक्षून सांगितले पण भाजपने मात्र मुंबईचा महापौर मराठीच होईल व महायुतीचा होईल असा पलटवार…
कोल्हापूर : जागतिक स्तरावर ओपन-सोर्स वेब तंत्रज्ञानासाठी ओळखल्या जाणाऱ्या WordCamp Kolhapur 2026 या महत्त्वाच्या परिषदेच्या आयोजनासाठी मीडिया पार्टनर म्हणून सहभागी होण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. वर्डप्रेस, डिजिटल मीडिया, वेब…
कोल्हापूर : जागतिक स्तरावर ओपन-सोर्स वेब तंत्रज्ञानासाठी ओळखल्या जाणाऱ्या WordCamp Kolhapur 2026 या महत्त्वाच्या परिषदेच्या आयोजनासाठी मीडिया पार्टनर म्हणून सहभागी होण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. वर्डप्रेस, डिजिटल मीडिया, वेब…
येरी जीवाभावाचिये पालविये । कांही मर्यादाच करूं नये ।पाहिजे कवण हें आघवें विये । तंव मूळ तें शून्य ।। २७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - इतर जीवाभावाच्या पालवीची काही गणनाच करतां येत नाहीं. हें कोण प्रसवतें ? म्हणून पाहूं गेलें तर, त्याचें मूळ तें शून्य आहे. ज्ञानदेव या…
येरी जीवाभावाचिये पालविये । कांही मर्यादाच करूं नये ।पाहिजे कवण हें आघवें विये । तंव मूळ तें शून्य ।। २७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - इतर जीवाभावाच्या पालवीची काही गणनाच करतां येत नाहीं. हें कोण प्रसवतें ? म्हणून पाहूं गेलें तर, त्याचें मूळ तें शून्य आहे. ज्ञानदेव या…
थोर कवी कुसुमाग्रज यांच्या "कुणी, घर देता का रे घर ?" या काव्याचे विडंबन पुढे सादर करीत आहे. अर्थातच कवी कुसुमाग्रज यांची क्षमा मागून. एक उमेदवार भिंती वाचूनछपरावाचूनमाणसाच्या मायेवाचूनदेवाच्या दयेपासूनगल्लोगल्ली फिरत आहेजिथून कुणी उठवणार नाहीअशी जागा धुंडत आहेकुणी,…
थोर कवी कुसुमाग्रज यांच्या "कुणी, घर देता का रे घर ?" या काव्याचे विडंबन पुढे सादर करीत आहे. अर्थातच कवी कुसुमाग्रज यांची क्षमा मागून. एक उमेदवार भिंती वाचूनछपरावाचूनमाणसाच्या मायेवाचूनदेवाच्या दयेपासूनगल्लोगल्ली फिरत आहेजिथून कुणी उठवणार नाहीअशी जागा धुंडत आहेकुणी,…
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दरवर्षी सीमा प्रश्नावर ठराव घेतला जातो. या ठरावातून भावना उसळतात आणि मराठी अस्मितेचा जयघोष केला जातो. मात्र संमेलन संपल्यानंतर काही दिवसांतच तो ठराव फाईलमध्ये बंद होतो. पुढील संमेलनात पुन्हा तोच ठराव, तीच भाषा, तीच…
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दरवर्षी सीमा प्रश्नावर ठराव घेतला जातो. या ठरावातून भावना उसळतात आणि मराठी अस्मितेचा जयघोष केला जातो. मात्र संमेलन संपल्यानंतर काही दिवसांतच तो ठराव फाईलमध्ये बंद होतो. पुढील संमेलनात पुन्हा तोच ठराव, तीच भाषा, तीच…
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषितम् सामायिक केले-“सुवर्ण-रौप्य-माणिक्य-वसनैरपि पूरिताः।तथापि प्रार्थयन्त्येव कृषकान् भक्ततृष्णया।।”हे सुभाषितम आपल्याला सांगते की सोने, चांदी, माणिक आणि उत्तम…
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषितम् सामायिक केले-“सुवर्ण-रौप्य-माणिक्य-वसनैरपि पूरिताः।तथापि प्रार्थयन्त्येव कृषकान् भक्ततृष्णया।।”हे सुभाषितम आपल्याला सांगते की सोने, चांदी, माणिक आणि उत्तम…
मुंबई कॉलिंग - भाजपच्या दैनंदिन टीकेचा रोख मातोश्रीवर दिसतोय. भाजपचे विधानसभेत सर्वाधिक आमदार असताना उध्दव यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करून भाजपच्या पाठित खंजीर खुपसला, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदापासून रोखले व स्वत:च्या मस्तकावर मुख्यमंत्रीपदाचा मुकूट चढवला ही…
मुंबई कॉलिंग - भाजपच्या दैनंदिन टीकेचा रोख मातोश्रीवर दिसतोय. भाजपचे विधानसभेत सर्वाधिक आमदार असताना उध्दव यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करून भाजपच्या पाठित खंजीर खुपसला, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदापासून रोखले व स्वत:च्या मस्तकावर मुख्यमंत्रीपदाचा मुकूट चढवला ही…
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडसह एक व्यापक, संतुलित आणि भविष्याभिमुख मुक्त व्यापार करार केला आहे.भारत-प्रशांत क्षेत्रात भारताच्या आर्थिक आणि धोरणात्मक…
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडसह एक व्यापक, संतुलित आणि भविष्याभिमुख मुक्त व्यापार करार केला आहे.भारत-प्रशांत क्षेत्रात भारताच्या आर्थिक आणि धोरणात्मक…
समुद्र आणि जमीन यांच्या सीमारेषेवर उभी असलेली मॅन्ग्रोव्ह वनराई ही निसर्गाची एक अद्भुत देणगी आहे. भरती–ओहोटीच्या पाण्यात तग धरून उभी राहणारी ही झाडे केवळ वनस्पती नसून ती संपूर्ण किनारी परिसंस्थेची रक्षणकर्ती…
समुद्र आणि जमीन यांच्या सीमारेषेवर उभी असलेली मॅन्ग्रोव्ह वनराई ही निसर्गाची एक अद्भुत देणगी आहे. भरती–ओहोटीच्या पाण्यात तग धरून उभी राहणारी ही झाडे केवळ वनस्पती नसून ती संपूर्ण किनारी परिसंस्थेची रक्षणकर्ती…
इचलकरंजी - एकीकडे दुःख आणि दुसरीकडे सार्वत्रिक जल्लोष सुरू असताना समाजात लेखकाने भान राखायला हवे. समाजाच्या तळाशी जाऊन लेखकाने विचार करायला हवा. तो कृतिशील असावा,शब्दांच्या पलीकडे जाऊन जो भूमिका घेऊन लिहितो तोच खरा लेखक असतो,असे प्रतिपादन प्रसिद्ध…
इचलकरंजी - एकीकडे दुःख आणि दुसरीकडे सार्वत्रिक जल्लोष सुरू असताना समाजात लेखकाने भान राखायला हवे. समाजाच्या तळाशी जाऊन लेखकाने विचार करायला हवा. तो कृतिशील असावा,शब्दांच्या पलीकडे जाऊन जो भूमिका घेऊन लिहितो तोच खरा लेखक असतो,असे प्रतिपादन प्रसिद्ध…
ऐशिया आपुलियाची सहजस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती ।तया नाम सुभद्रापती । अध्यात्म गा ।। १९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - अर्जुना, याप्रमाणे आपल्या स्थितीनें असणाऱ्या ब्रह्माचें जें अखंडत्व त्या अखंडत्वास अध्यात्म हें नाव आहे. ज्ञानदेव महाराज अर्जुनाशी बोलताना…
ऐशिया आपुलियाची सहजस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती ।तया नाम सुभद्रापती । अध्यात्म गा ।। १९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - अर्जुना, याप्रमाणे आपल्या स्थितीनें असणाऱ्या ब्रह्माचें जें अखंडत्व त्या अखंडत्वास अध्यात्म हें नाव आहे. ज्ञानदेव महाराज अर्जुनाशी बोलताना…
पाणी व्यवस्थापन म्हणजे केवळ तांत्रिक प्रश्न नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्दा आहे. नदी टिकली तरच समुदाय टिकतील आणि समुदाय सजग असतील तरच नदी वाचेल हा परस्पर संबंध WWF च्या कामाचा आत्मा आहे. नदी वाचवणे…
पाणी व्यवस्थापन म्हणजे केवळ तांत्रिक प्रश्न नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्दा आहे. नदी टिकली तरच समुदाय टिकतील आणि समुदाय सजग असतील तरच नदी वाचेल हा परस्पर संबंध WWF च्या कामाचा आत्मा आहे. नदी वाचवणे…
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ. माणिकराव खुळे,जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान…
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ. माणिकराव खुळे,जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान…
बिहारचे राज्यपाल या पदापेक्षा त्यांची वैचारिक उंची आणि ओळख कितीतरी मोठी आहे हे म्हणताना माझा उर भरून येत होता. त्यांनी मला दाद दिल्यावर त्यांना खाली वाकून नमस्कार करताना मला त्यांच्यामागे उभी असलेली ही सुधारणेची परंपरा दिसत होती….हा नमस्कार त्या…
बिहारचे राज्यपाल या पदापेक्षा त्यांची वैचारिक उंची आणि ओळख कितीतरी मोठी आहे हे म्हणताना माझा उर भरून येत होता. त्यांनी मला दाद दिल्यावर त्यांना खाली वाकून नमस्कार करताना मला त्यांच्यामागे उभी असलेली ही सुधारणेची परंपरा दिसत होती….हा नमस्कार त्या…
जें ऐसेंही परि विरुळें । इये विज्ञानाचिये खोळे ।हालवलेंही न गळे । ते परब्रह्म ।। १७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - जें इतकेंहि सूक्ष्म असून झिरझिरीत असलेल्या या प्रपंचरूप वस्त्राच्या गाळणीतून हालवलें तरी गळत नाही, ते परब्रह्म होय. खूप सूक्ष्म, अत्यंत नितळ आणि गूढ असा…
जें ऐसेंही परि विरुळें । इये विज्ञानाचिये खोळे ।हालवलेंही न गळे । ते परब्रह्म ।। १७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - जें इतकेंहि सूक्ष्म असून झिरझिरीत असलेल्या या प्रपंचरूप वस्त्राच्या गाळणीतून हालवलें तरी गळत नाही, ते परब्रह्म होय. खूप सूक्ष्म, अत्यंत नितळ आणि गूढ असा…
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व राज्यांची आर्थिक कामगिरी दाखवणारा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. विविध राज्यांच्या आर्थिक कामगिरीवर दृष्टीक्षेप टाकला असता महाराष्ट्र राज्य आर्थिक आघाडीवर प्रथम क्रमांक मिळवणारे प्रगतिशील राज्य ठरले असून विविध निकषांवर अन्य…
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व राज्यांची आर्थिक कामगिरी दाखवणारा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. विविध राज्यांच्या आर्थिक कामगिरीवर दृष्टीक्षेप टाकला असता महाराष्ट्र राज्य आर्थिक आघाडीवर प्रथम क्रमांक मिळवणारे प्रगतिशील राज्य ठरले असून विविध निकषांवर अन्य…
स्टेटलाइन - भाजपने पश्चिम बंगाल व केरळ या दोन राज्यांवर आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दोन्ही राज्यात भाजपची सत्ता आणण्यासाठी पक्षाने कठोर रणनिती बनवली आहे. केरळमधे भाजपची ताकद जशी वाढेल तसा डाव्या आघाडीचा संकोच होत जाईल. डॉ. सुकृत…
स्टेटलाइन - भाजपने पश्चिम बंगाल व केरळ या दोन राज्यांवर आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दोन्ही राज्यात भाजपची सत्ता आणण्यासाठी पक्षाने कठोर रणनिती बनवली आहे. केरळमधे भाजपची ताकद जशी वाढेल तसा डाव्या आघाडीचा संकोच होत जाईल. डॉ. सुकृत…